भारतातील हरित क्रांती

भारतातील हरित क्रांती भारतातील हरित क्रांती ही  एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक घटना आहे. भारताचा आणि जगाचा इतिहास या घटनेने बदलला. या घटनेच्या वेळेची परिस्थिती थोडक्यात वर्णन करणारी ही  एकांकिका आहे. दोन नावे काल्पनिक आहेत बाकीचे…

बनावटचा वट 

त्या दिवशी रविवार असल्यानं  मी निवांतपणे सकाळी दहा वाजता पिशवी घेऊन किरकोळ किराणा सामान आणण्यासाठी निघालो होतो. सोसायटी समोरचा लहान रस्ता संपल्यावर मुख्य रस्त्यावर आलो. कांही पावलांच्या अंतरावर चौक होता, चौकात वाहतुकीचा सिग्नल होता. मी…

जागेचं महत्व

आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व आता जास्त जाणवू  लागलंय योग्य जागेवर असणारे म्हणजे भाग्यवान असं वाटू लागलंय   II१II तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय जमीन भिजतेय रक्तानं रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II इकडे पाऊस…

नववर्ष २०२४

क्षितीजाच्या रेषेखाली गडद केशरी सूर्य बुडाला कालौघाच्या तीरावरचा एक बावटा मागे पडला निर्गुण, निरव, निरंतर काळाचा हा प्रवाह वाहे उगम कुठे अन कुठे चालला हे ही कुणाला नच ठावे सरितेसम तो प्रवाह वाहे अमूर्त जल,…